प्रश्न ?
आज जे जे वाटतयं, आठवतयं, अडखळतेय, कुठेतरी ठेचाळतय, ते सगळ सांगायचं आहे; कचकड्याचा भार कमी करायचा आहे जरा.
समांतरपणाच्या दिशांनी साकळलेलं आयुष्य प्रवाही का नाही करायचं ?
का म्हणून सात्विक भावांची स्निग्धता जपायचा बडेजाव करायचा ?
हे रस्ते आपणच घडवित असताना,
नीती- अनीतीच्या सनातन कसोट्यांत का स्वतःला बुकलून घ्यायचं ?
आपल्या सार्या आणि सार्याच संर्दभांच जितेपण अजून ताजं असताना,
का रहायचं अशा हस्तिदंती मनोर्यात?
साचेबंद आयुष्यात..........
Labels: प्रश्न
3 Comments:
nice blog I must say
By HAREKRISHNAJI, At 8 October 2008 at 9:34 am
thanks hare karishna ..
By वर्षा ऋतु, At 8 October 2008 at 10:55 am
This comment has been removed by the author.
By वर्षा ऋतु, At 8 October 2008 at 10:55 am
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home